एकात्मिक फलोत्पादन माहिती पुस्तिका: शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी एक माहिती पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पुस्तिकेत काय आहे? या माहिती पुस्तिकेत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले आहे, ज्यात खालील प्रमुख घटक समाविष्ट आहेत: या पुस्तिकेमध्ये अभियानातील सर्व घटक, … Read more

Advertisements

भारतातील दुग्ध व्यवसाय धोक्यात

अमेरिकेचे स्वस्त दुग्धजन्य पदार्थ ठरणार आव्हान ? गेल्या काही वर्षांपासून भारतातील दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा आधार राहिला आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन असलेल्या या व्यवसायासमोर आता एक नवं आव्हान उभं ठाकण्याची शक्यता आहे, अमेरिकेकडून होणारी स्वस्त दुग्धजन्य पदार्थांची आयात. जर हे खरं ठरलं, तर भारतातील दुधाचे दर कोसळण्याची आणि त्याचा … Read more

मामाचं गाव हरवलं…

      गुडी पाडव्याच्या सणापासून सुरू झालेल्या आंब्याच्या मोसमात वार्षिक परीक्षाचाही माहोल असायचा. कशीबशी वार्षिक परीक्षा ड्रॉईंग म्हणजेच चित्रकलेचा शेवटचा पेपर मास्तरांच्या हातात टेकवून घरी धुम ठोकली जायची. घरी बॅगा भरलेल्या असायच्या, कसेतरी पोटोबा-विठोबा करायचे आणि मामाच्या गावाला लवाजमा निघायचा.         साल १९८०-९० या दशकात जरा हटके होऊन वळून पाहिले की, “झुक झुक, झुक झुक आगीणगाडी,पळती झाडे पाहूया, … Read more

जागतिक जैव विविधता दिवस

पृथ्वी वरील सर्व सजीव सृष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी त्यांना एकमेकांवर अवलंबून रहावे लागते त्या नुसार सजीवांच्या अन्न साखळ्या निर्मान झाल्या आहेत. पृथ्वी च्या सजीव सृष्टी च्या इतिहासात मानवाचा प्रवेश हा सर्वात शेवटी मानला जातो. जसे झाडांना त्यांचे परागीभवन, बियांचे वहन करण्यासाठी कीटक, पक्षी, प्राणी, वारा, पाणी यांची आवशकता असते आणि हे … Read more

सावधान ! शिक्षण बंद होत आहे

पूर्वी एक म्हण होती, एक काम पूर्ण करण्या आधी दुसरे काम हातात घेणे किंवा सगळीच कामे अर्धवट करणे म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. पूर्वी आजी व आई चिंध्याची वाकळं तयार करीत होते. ती पूर्ण बाद झाल्याशिवाय दुसरी वाकळं हातात घेत नव्हते. फाटलेली वाकळं असली तरी ती अंथरण्यासाठी उपयोग करीत होते. सांगण्याचा अर्थ येवढाच की … Read more

व्यवस्था बदलण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंगले

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करून जनतेने फार मोठी चूक केली. या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाचे सरकार पाडले. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षाचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. केजरीवाल प्रामाणिकपणाने लढले. सत्याने लढले. कणखरपणे लढले. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत देशातील भ्रष्ट मंडळींनी एक होऊन … Read more

पर्व महिला सक्षमीकरणाचे.. (women empowerment)

     महिलांच्या अंगी असणाऱ्या विविध क्षमतांचे संवर्धन करुन त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर राज्यातील महिला आणि मुलींना आवश्यक संधी व सेवा-सुविधा उपलब्ध करुन देवून महिला सक्षमीकरणासाठी राज्याचे चौथे महिला धोरण मार्च 2024 मध्ये जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कृतीतून महिला सबल होण्यासाठी … Read more

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मुत्सद्दी तसेच संयमी राजकारणी यशवंतराव बळवंतराव चव्हाण

महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झाली आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 पासून 19 नोव्हेंबर 1962 पर्यंत धुरा सांभाळली. त्यानंतर त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले तर ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव चव्हाण यांचे ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ असेही वर्णन केले जाते. नावातच यश आणि यशवंत असल्यामुळे त्यांना … Read more

पक्षाचा नव्हे मतदारांचा जाहिरनामा आवश्यक

ब्रिटीशांच्या विरोधामध्ये 100 वर्षे लढा भारतीयांनी केला. अनेक मार्गांनी तो चालला. आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी त्यामध्ये भाग घेतला. अनेक राजकीय पक्षांनी या लढ्यामध्ये भाग घेतला. अनेक क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने सत्तेवर आलेल्या पक्षांनी प्रयत्न केला. स्वातंत्र्याची लढाई करताना देशातील पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियासुद्धा आघाडीवर होत्या. … Read more

कॉ. पानसरे नी प्रतिगाम्यांशी टोकाचा संघर्ष केला

20 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्रातील थोर विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांचा मृत्यू झाला. कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नीवर सकाळी फिरावयास गेल्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी खुनी हल्ला झाला. चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. सारे कोल्हापूर शहर आणि महाराष्ट्र हादरला. त्यांच्या स्मारकाचे नुकतेच कोल्हापुरात उद्घाटन झाले. ज्या दिवशी कॉम्रेड पानसरे यांच्यावर … Read more

error: Content is protected !!