भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता महत्त्वाची – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे
मुरगूड ( शशी दरेकर ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता महत्त्वाची असून त्यांनी समाजासाठी अस्पृश्यता आणि विषमतेवर लढा दिला जातीभेद यासारख्या सामाजिक विकृतीना प्रखर विरोध करत त्यांनी समाजसुधारणेची चळवळ उभी केली असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब … Read more