जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी कोल्हापूर ते जालना ‘संघर्ष यात्रा’
कोल्हापुर : कोल्हापुरात ओबीसी सेवा फाउंडेशन संलग्न ओबीसी जनमोर्चाची नुकतीच एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. देशात जातीनिहाय जनगणना व्हावी, ही मागणी ओबीसी समाजाकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे, मात्र सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. या मागणीसाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी कोल्हापूर ते जालना अशी ‘जातिनिहाय जनगणना संघर्ष यात्रा’ काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. … Read more