राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे; १२ हजार ग्रामपंचायतींसह मोठी रणधुमाळी
मुंबई: राज्यात प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस किंवा नववर्षाच्या सुरुवातीला या निवडणुका पार पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील सुमारे १२ हजार ग्रामपंचायती, २० जिल्हा परिषदा, २१ पंचायत समित्या आणि १०५ नगरपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक … Read more