शिक्षकांमुळेच ज्ञानाधिष्ठीत सुसंस्कृत समाज घडतो – मंत्री हसन मुश्रीफ
कागलमध्ये मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा कागल (प्रतिनिधी) : ज्ञानदानातून चांगली पिढी आणि सुसंस्कृत समाज घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाहीत, तर त्यांच्या विचारांना आकार देऊन समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. हे कार्य शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत, याचा मनापासून आनंद आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. … Read more