पत्रकारांमुळे वंचीतांना न्याय : अंबरिषसिंह घाटगे
केनवडे येथे कागल तालुका पत्रकार संघामार्फत पत्रकारदिन उत्साहात व्हनाळी (सागर लोहार): पत्रकारिता हा समाज मानाचा आरसा असून त्यात सत्याचे प्रतिबिंब पहावे. पत्रकारिते मुळे अनेक सामाजिक प्रश्नांची उकल होत असून उपेक्षितांना न्याय देन्याची बांधीलकी नेहमीच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार बांधव करत असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी केले. केनवडे फाटा ता.कागल येथे बाळशास्त्री जांभेकर … Read more