अंत:करणात भावनांची खळबळ उडवून देणारं लेखन दीर्घकाळ अंतःकरणाच्या गाभाऱ्यात दरवळत राहतं – भैरवनाथ डवरी
मुरगूड ( शशी दरेकर ) – अंत:करणात भावनांची खळबळ उडवून देणारं लेखन दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधा प्रमाणे अंतःकरणाच्या गाभाऱ्यात दरवळत राहतं. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी यांनी केले. बोरवडे ता. कागलं येथील बोरवडे विद्यालय येथे वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुख्याध्यापक ए आर वारके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. … Read more