मानवतेवर आधारित समाज निर्मिती करणे आवश्यक – यशवंतराव थोरात
शाहू वाचनालय, प्रा. शामराव पाटील, संभाजी यादव राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित मुरगुड (शशी दरेकर) : बादशहा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी वैर घेण्यापेक्षा मैत्री केली असती तर इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले असते. 1947 च्या फाळणीच्या वेदना आपल्याला भोगाव्या लागल्या नसत्या. भारतात धर्म आणि संस्कृतीचे विविध प्रवाह एक होऊन हिंदी महासागराला मिळाले असते. आजच्या राजकर्त्यांनी … Read more