सर्वांनी ठरविले तर देशच काय तर आपण पूर्ण विश्व स्वच्छ करू शकतो – डॉ. सचिन परब
नशा मुक्त भारत अभियानाची सांगता कागल / प्रतिनिधी : तरुण पिढी तंबाखू ,गुटखा, बिडी, सिगारेट ड्रग, दारू याबरोबरच मोबाईल यासारख्या व्यसनांच्या आहारी चालली आहे. केवळ तंबाखूमुळे देशात १३.५ लाख लोकांचा मृत्यू होतो . तर देशात १४ ते १८ वयोगटातील हजारो मुले दररोज व्यसनाधीन होत आहेत. परिणामी समाजात सामाजिक, आर्थिक, कायदे आणि आरोग्याबाबत समस्या निर्माण होत … Read more