राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्यांचा गळा घोटू नका – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांचे प्रत्युत्तर
मूरगूड, दि. २५: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकऱ्यांची अफाट जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उभारलेले श्रम मंदिर आहे. विघ्नसंतुष्ट प्रवृत्ती शेतकऱ्यांच्या श्रम मंदिराला गालबोट लावण्याचे प्रयत्न करीत आहेत. राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्यांचा गळा घोटू नका, अशी समज देणारे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुखांनी दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या षडयंत्रामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व … Read more