गहिनीनाथ उरुस मर्दानी खेळांचे सादरीकरण

कागल : श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसनिमित्त खर्डेकर चौक कागल येथे शांतिदूत मर्दानी आखाडा यांच्यामाध्यमातून मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी ग्रामविकास मंत्री आम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारे प्रशिक्षक महेश कांबळे व प्रशिक्षिका सौ नीलम महेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल येथील शांतीदूत मर्दानी आखाडा त्यांच्यावतीने उरूसानिमित्त मर्दानी खेळाचे … Read more

Advertisements

आटपाडीचा बाजार रस्ता सोडून दुतर्फा ओढा ओढापात्रात भरवा !

शेळ्यामेंढ्याचा बाजारही ओढा पात्रात आणा –सादिक खाटीक यांची मागणी आटपाडी (प्रतिनिधी ) : रहदारीला अडथळा न करता शनिवारचा आटपाडीचा सर्व बाजार, ओढा पात्रातील रस्ता सोडून लगतच्या दुतर्फा विस्तीर्ण ओढा पात्रातच भरवावा, तसेच शेळ्यामेंढ्याचा बाजारही ओढा पात्रातच पुर्ववत आणावा . असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केले आहे. आटपाडीचा शनिवारचा … Read more

श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी

कोल्हापूर, दि.3 : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दि. 3 व 4 ऑगस्ट या कालावधीत श्री क्षेत्र चोपडाई देवी श्रावण षष्ठी यात्रा होत आहे.  यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मोटार वाहनांची संख्या तसेच पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटर वाहनांचे पार्कींग होऊन वाहतूकीची समस्या निर्माण होऊ शकते. भाविकांची सुरक्षा … Read more

विकास राज्यकर्त्यांच्या घरात लपून बसलाय

सध्याच्या काळात काही मंडळी भौतिक सुखे मिळतात, भरपूर पैसा मिळतो म्हणून राजकारणात येतात. राजकारणात आल्यावर आपल्याला झटपट श्रीमंत होता येतंच पण काही सन्मानाची पदेही मिळतात. म्हणजेच पैसा आणि पद असा दुहेरी फायदा होतो. शिवाय पै-पाहुण्यांचे, मुलाबाळांचे कल्याण करता येते असे वाटते. राजकारण आता लोकांचा व्यवसाय झाला आहे. शून्य भांडवलातून हा व्यवसाय चालू करता येतो. शिवाय … Read more

सुप्रीम कोर्टाच्या दिलासामुळे राज्यात केवळ ‘ईडी’ सरकार – हेमंत पाटील

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तांतर नाटकाचा पहिला अध्याय संपला आहे.पहिल्या अंका नंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. पंरतु, बंडखोर शिवसेना गट आणि मुळ शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत तुर्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे पारडे जड झाल्याने एकनाथ – देवेंद्र यांचे ‘ईडी’ सरकार टिकेल, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत … Read more

गुजरात दंगलीचे पाप झाकण्यासाठीच स्व. अहमद पटेलांवर भाजपाकडून गलिच्छ आरोप ! : नाना पटोले

मुंबई (दि. १६ जुलै २०२२) : काँग्रेस नेते स्व. अहमद पटेल यांच्यावर भाजपाने केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. २००२ च्या गुजरात दंगलीने नरेंद्र मोदींची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. गुजरात दंगलीवेळी राजधर्माचे पालन केले नाही म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होते. गुजरात दंगलीचे हे पाप झाकण्यासाठीच काँग्रेसवर … Read more

गोवा येथील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या २ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २ जागा – फील्ड मेडिकल ऑफिसर (FDMO) पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – सदर भरती करिता उमेदवार बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (M.B.B.S.) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची शेवटची … Read more

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

नवी दिल्‍ली, 30 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारापैकी जवळपास 10 टक्के महाराष्ट्रातून आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूस-या क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या … Read more

देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे – हेमंत पाटील

पडळकरांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली देण्यास प्रशासनाचा नकार सांगली (तारीख २८ मे) : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळीव गोपीचंद पडळकरांना आवरावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. केवळ फुक्कट प्रसिद्धी साठी फडणवीसांचे ‘पाळीव’ पडळकर राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरात टीका करीत असतात. … Read more

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे यांच्या विरोधात उमेदवारी ?

sambhajiraje1

शिवसेना नुकसान सोसायला तयार आहे का? कोल्हापूर(मुख्य प्रतिनिधी): महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणुका होणार आहेत. आकड्यांचा खेळ भाजपकडे दोन आहेत. आणि महाविकास आघाडीच्या तीन पक्षांपैकी (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) प्रत्येकी एक उमेदवार विजयी होणे जवळपास निश्चित आहे. सहाव्या सीटसाठी कोणताही पक्ष एकट्याने आपला उमेदवार जिंकू शकत नाही. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे … Read more

error: Content is protected !!