समरजीत घाटगे यांच्या समर्थकांकडूनच निराधारांची लूट – प्रताप उर्फ भैय्या माने

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांचा पलटवार कागल दि: 1 : समरजीत घाटगे यांच्या समर्थकांकडूनच निराधार योजनेतील वृद्ध लाभार्थ्यांची आर्थिक लूट केली जात होती असा पलटवार केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केला आहे. कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. माने यांनी हा आरोप केला. यावेळी बोलताना श्री माने म्हणाले, आमदार हसनसाहेब … Read more

मुरगूडच्या “नवकला सांस्कृतिक मंच चा” गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील ” नवकला सांस्कृतिक मंचतर्फे घेण्यात आलेल्या ” आम्ही छोटे मावळे ”गड किल्ले बांधणी ” स्पर्धैचा बक्षिस वितरण सोहळा मुरगूडच्या जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहाच्या वातावरणात पार पडला. पहिला क्रं . कुणाल भारमल ( विशाळगड ) , दुसरा क्रं . अनुज मेंडके ( रायगड ) , … Read more

‘अन्नपुर्णा’ चा गहिनीनाथ गैबीपीरास गलेफ अर्पण

व्हनाळी( सागर लोहार) : कागलचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ गैबीपीरास श्री ‘अन्नपुर्णा’ शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. केनवडे या कारखान्याच्यावतीने चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे हस्ते गलेफ अर्पण करण्यात आला. कागल येथील गैबी देवस्थानच्या ऊरूसानिमित्त घाटगे कुटुबिंयाकडून या गलेफाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही कारखान्यामार्फत गलेफ अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते,ग्रामस्थ सर्वांना सुख शांती व … Read more

शाहू साखर कारखाना एक रकमी एफ. आर. पी. प्रतिटन रु तीन हजार देणार – श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल :येथील श्री छ. शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एक रकमी एफ.आर.पी प्रति टन रुपये 3000/- देणार असल्याची माहिती कारखान्याच्या श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात पुढे म्हटले आहे, सहकारातील आदर्श स्व.राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेला हा कारखाना ऊस दराबाबत नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उसास … Read more

महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ

कोल्हापूर, दि. 31 : जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही. सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करेन.. अशी शपथ महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतली. राज्यात भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत … Read more

गोव्याचे मंत्री नाम. सुभाष देसाई यांनी घेतला बाळूमामाचे आशीर्वाद

मुरगूड (शशी दरेकर) : श्रीक्षेत्र आदमापुर येथील सद्गुरू बाळूमामा हे जागृत देवस्थान असल्यामुळे सध्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आहेत.आपण ही त्यांचे भक्त आहोत.देवालय समितीला जे सहकार्य हवे आहे ते आम्ही करु असे मत गोवा राज्याचे समाज कल्याण, नदी जलवाहतूक,पुरातत्व साधन संवर्धन मंत्री नाम.सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. नाम.देसाई यांनी आदमापूर येथे सपत्नीक … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षण बोर्डचे दर्शनी भागातील त्वरित हटवावेत – ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दीपक बंडगर

कागल (प्रतिनिधी) : शासकीय कार्यालयात कामानिमित्त आलेल्यां मध्ये वादाचे प्रसंग घडतात. म्हणून कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येऊन पाच वर्षाचा कारावास आणि दंड अशी तरतूद केली आहे. मात्र या प्रकारचे फलक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात येऊ नयेत. असा शासकीय आदेश काढण्यात आला आहे. तरीही अनेक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी … Read more

माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या परिवारातर्फे फराळ स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : दिपावलीच्या मंगलमय सणानिमित्य समाजामधील घटकांमध्ये स्नेहबंध निर्माण व्हावेत व परस्परातील संवादाची देवाण – घेवाण व्हावी यासाठी मुरगूडमधील माजी नगराध्यक्ष मा . प्रविणसिंह पाटील ( दादा ) (संचालक, दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री ) यांच्या परिवारातर्फे ” फराळ स्नेह – मिलन ” कार्यक्रम नव्याने बांधलेल्या त्यांच्या वास्तूच्या हॉलमध्ये पार … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; शिवसेनेच्या वतीने बिद्रीत रास्ता रोको

व्हनाळी (सागर लोहार) : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने बिद्री ( ता. कागल ) येथे … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; शिवसेनेच्या वतीने बिद्रीत रास्ता रोको

व्हनाळी (सागर लोहार) : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, भात, सोयाबीन या प्रमुख पिकांसह फळे व भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने बिद्री ( ता. कागल ) येथे … Read more

error: Content is protected !!