नियमित कर्जफेड करूनही प्रोत्सहानपर लाभापासून वंचीत
बाचणी परिसरातील शेतक-यांचे समरजितसिंह घाटगे यांना निवेदन व्हनाळी : सलग तीन वर्षे बॅंकेकडून घेतलेले पीक कर्ज नियमीत परतफेड केले असताना सुद्धा साके,व्हनाळी,केंबळी,बेलवळे, ता.कागल परिसरातील सुमारे 400 एवढ्या शेतक-यांना बॅंक आॅफ इंडिया च्या बाचणी शाखेतून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर 50 हजार रूपये कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. या शेतक-यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळेवर केली … Read more