राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्ट रोजी

कोल्हापूर, दि. 20 : राष्ट्रीय लोक अदालतीचे शनिवार दि. 13 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रितम पाटील यांनी दिली आहे. या अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन प्रलंबित दिवाणी व तडजोडयोग्य फौजदारी खटले, मोटर अपघात खटले तसेच दखलपूर्व खटले ठेवण्यात येणार आहेत. याव्दारे सर्व बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपन्या तसेच … Read more

साके येथे जनावारांचे वैधत्व तपासणी शिबीर

व्हनाळी( वार्ताहर) : साके ता.कागल येथे पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी 1 यांच्या वतने समर्थ दुध संस्थेच्या प्रांगणात जनावारांची वैधत्व तपासणी शिबीर घेण्यात आले. जनावारांच्या विविध आजाराची तपासणी करून जंत नाशक औषधाचे मोफत वाटप ,म्हैस ,गाय यांचे वांझपणावर उपचार करण्यात आले. यावेळी गाय म्हैस दुध कमी होणे शिवाय जनावारांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी घ्य़ावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन उपचार … Read more

संजय चितारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

कागल : कागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय चितारी यांच्या वाढदिवसानिमित्त 120 बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच व स्मार्ट कार्ड वाटप, विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती धनादेशचे वाटप, मोफत कोव्हीडचा दुसरा डोस, साठ वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस, रुग्णांना फळे वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर … Read more

10 वी-12 वी नंतर पुढे काय ?

इयत्ता 10 वी व  12 वी चा निकाल जाहिर झाला. या  10 वी-12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता पुढे काय करायचे? कोणत्या क्षेत्राकडे वळावे? काय निर्णय घ्यावा? याबाबत खूपच संभ्रमावस्था असेल. काही पालक विद्यार्थ्यांवर दबाव आणत असतात; आपल्या पाल्याने आपले अधुरे स्वप्न पूर्ण करावे किंवा आपल्या घरी अगोदरच जो व्यवसाय आहे तोच पुढे न्यावा … Read more

महिला शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटात जिल्हा प्रशासनाची साथ

कोरोनामुळे विधवा झालेल्या जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याच्या उपक्रमाची कृषी मंत्र्यांकडून दखल कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1270 महिला शेतकऱ्यांना 115 क्विंटल सोयाबीन, 62 क्विंटल भुईमूग आणि 92 क्विंटल भात पिकाच्या बियाण्यांचे मोफत वाटप … Read more

वाघापूर हायस्कूलची 100 टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम

मडिलगे ( जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील केदारलिंग शिक्षण प्रसारक मंडळ प्रणित वाघापूर हायस्कूलने याहीवर्षी आपल्या 100% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवत मृणाल दाभोळे याने 92 . 2% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थी असे प्रथम क्रमांक मृणाल शंकर दाभोळे 92.2 %, द्वितीय क्रमांक श्वेता संजय जठार 90.80% , तृतीय क्रमांक आदित्य … Read more

कागल मध्ये ओढ्यातील कचरा काढण्यास सुरू

कागल : पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्वत्र नालेसफाई व ओढ्यांची स्वच्छता मोहीम सुरू आहे, कागल शहरातील नागोबा ओढ्याची स्वच्छता पाऊस सुरू, ओढ्यातील कचरा काढण्यास सुरू होण्यासाठी सुरवात केली आहे. नागोबा ओढ्याचे पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रस्तावर येईन रस्तावरील वाहतूक बंद होते, त्यामुळे यावेळी नगरपरिषदेकडून पावसाळा सुरु होण्यापूर्वी सदर ओढ्याची स्वच्छता करण्यास सुरु झाली आहे.

मुरगूडच्या राजर्षी शाहू पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करत असलेली व स्वर्गीय खास. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या कृपाआशिर्वादाने आणि मा. खास. संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी राजर्षी शाहू नागरी सह. पतसंस्था मर्या. मुरगूड या संस्थेची सन २०२२ ते २०२७ या कालावधीकरीता निवडणूक बिनविरोध झाली. निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री. … Read more

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०० जागा

प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा -प्रशिक्षणार्थी (प्रकल्प) पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – बी.ई. / बी.टेक. (संगणक अभियांत्रिकी/IT/E&TC), MCA (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स), MCS (मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स), M.Sc. (संगणक विज्ञान/आयटी), एम.एस. (कॉम्प्युटर सायन्स), M.E./ M.Tech (संगणक अभियांत्रिकी/IT/E&TC), मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून 2022 मध्ये अंतिम सत्राची परीक्षा देणारे, एप्रिल 2022 मध्ये पूर्ण झालेल्या बॅचमधून CDAC’S DAC अभ्यासक्रमासह इतर कोणतीही … Read more

खा. राहुल गांधींवरील ईडी कारवाईविरोधात राज्यभर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

महिला काँग्रेसचा ईडी कार्यालयावर धडक मोर्चा मुंबई : केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन काँग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी आणि नेते मा. राहुलजी गांधी यांचा आवाज दडपू पहात आहे. ईडीने राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी केली असून पुन्हा चौकशीला बोलावले आहे. चौकशीच्या नावाखाली राहुलजी गांधी यांचा मोदी सरकार छळ करत … Read more

error: Content is protected !!