हायवे पोलिसांच्या त्रासातून वाहनधारकांची मुक्तता करा….!
कागल / प्रतिनिधी : कागल शहरा लगत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी आहे. वळणदार रस्ता आणि चढ आहे. याचा फायदा घेत, हायवे पोलीस वाहनधारकांना बरोबर बकरा करतात. वाहनांच्या अडवणुकीमुळे अनेक वेळा या ठिकाणी दुचाकी स्वारांचे अपघात झालेले आहेत. वाहनधारकांची होणारी अडवणूक व पिळवणूक थांबविण्यात यावी, अशी मागणी कागल तालुक्यातील विविध पक्षांचे अध्यक्षस्थानी कागलचे तहसीलदार … Read more