मी मंत्री पदाचा उपयोग गरीब जनतेसाठी केला – नामदार हसन मुश्रीफ
कागल (विक्रांत कोरे) : मी पाच वेळा आमदार व वीस वर्षे मंत्री झालो.पण मंत्रिपदाच्या माध्यमातून लोककल्याणकारी कामे व गोरगरीब जनतेचे हित जोपासण्याचे काम केले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री…