करनूर गावातील श्री मरिआई देवी यात्रा उद्या
यावर्षी श्री मरिआई देवी यात्रा दणकेबाज करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय कागल(विक्रांत कोरे) – कोरोणाच्या महामारीमुळे गेली तीन वर्षे झाले कागल तालुक्यातील करनूर येथील यात्रा झालेली नव्हती ,यावर्षी श्री मरिआई देवी यात्रा दणकेबाज करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत नेटके आणि भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार तारीख 19 एप्रिल ते गुरुवार तारीख 21 एप्रिल पर्यंत … Read more