वृक्षारोपण आणि संगोपन हे प्रत्येकाचे कर्तव्य होय – राजेश्री बहेनजी

वृक्षारोपण

व्हनाळी(वार्ताहर) : वृक्षारोपण आणि संगोपण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण वृक्ष ही सजीवांचेश्वसन स्त्रोत आहेत. म्हणूनच वृक्षांचे रोपण आणि संवर्धन म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येकाचं कर्तव्य बनल्याचे प्रतिपादन राजेश्री बहेनजी यांनी केले.केंबळी तालुका कागल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा केंबळी यांच्या‌ वतीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. राजश्री … Read more

उद्या गैबी चौकात चार महामानवांच्या पुतळांचे ऐतिहासिक अनावरण समारंभ

कागल/ प्रतिनिधी : लोकनेते राज्याचे मंत्री हसन मुश्रीफसो यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात चार महामानवांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांचा ऐतिहासिक अनावरण समारंभ शनिवारी तारीख 4 जून रोजी सायंकाळी चार वाजता होत आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा … Read more

धकाधकीच्या जीवनात परमार्था शिवाय तरणोपाय नाही – राजेश्री बहेनजी

केंबळी येथे शिवध्यान मंदिराचे भूमीपूजन व्हनाळी(सागर लोहार) : सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मनुष्य धकाधकीचे जीवन जगत आहे. या जीवनात आत्मिक समाधान हवे असेल परमार्था शिवाय तरणोपाय नसल्याचे प्रतिपादन कागल ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका राजश्री बहेनजी यांनी केले. केंबळी ,(ता. कागल) येथील बाळासाहेब कातकर शेतीफार्मवर शिव परमात्मा ध्यान कक्षाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. … Read more

गोवा येथील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या २ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २ जागा – फील्ड मेडिकल ऑफिसर (FDMO) पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – सदर भरती करिता उमेदवार बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (M.B.B.S.) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची शेवटची … Read more

गोरंबे येथे बांधकाम कामगार नोंदणीसह आरोग्य शिबिराला प्रतिसाद

पत्रकार शिवाजी पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिबिरात ३५० बांधकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य तपासणी गोरंबे, दि.३: गोरंबे ता. कागल येथे बांधकाम कामगार नोंदणीसह बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी शिबिर झाले. यामध्ये ३५० बांधकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य विषयक विविध तपासण्या झाल्या. पत्रकार शिवाजी पाटील फाउंडेशनच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात पूर्ण शारीरिक तपासणी व … Read more

वादळी पावसामुळे सिद्धनेर्ली परिसरात मोठया प्रमाणात नुकसान

सिद्धनेर्ली (श्रध्दा सुर्वे ) : गेली दोन दिवसांच्या उष्णते नंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने सुमारे अर्धा तास सिद्धनेर्ली परिसराला चांगलेच झोडपून काढले. यामुळे सिद्धनेर्ली परिसरातील अनेक जणांचे नुकसान झाले.अनेक ठिकाणी घराची कवले, पत्रे उडून गेली असून शेतकऱ्यांच्या गवताच्या गंजी देखील या वादळी पावसात उडून जाऊन नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे ग्रामस्थांची चांगलीच दैना झाली, … Read more

समाजासाठी झटणाऱ्या लोकांचा गौरव व्हावा – संजयबाबा घाटगे

बाचणी येथे विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ व्हनाळी – वार्ताहर :समाजपयोगी माणसे ही त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे नावारूपास आलेली असतात. त्यांच्यामुळेच समाजामध्ये कांहीतरी चांगले घडत असते. समाजाने ही अशी माणसे हेरून त्यांच्या व्यक्तीमत्वांच्या उंचीएवढा गौरव करायला हवा. असे प्रतिपादन अन्नपूर्णा शुगरचे अध्यक्ष, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. बाचणी (ता. कागल) येथे सरवडेच्या किसनराव मोरे प्रशालेचे आदर्श शिक्षक … Read more

अहिल्यादेवी होळकर राष्ट्रवीरांगना – युवा लेखक साथी उमेश सूर्यवंशी

कागल(विक्रांत कोरे): अहिल्यादेवी होळकर या राष्ट्राच्या नायिका आहेत. त्यांचे कार्य क्रांतिकारक आहे. त्यांना धार्मिकतेत न ठेवता त्यांचे कार्य व त्यांचा खरा इतिहास देशभर पसरवला पाहिजे, असे प्रतिपादन युवा लेखक व इतिहास अभ्यासक साथी उमेश सूर्यवंशी यांनी केले. करनूर ता. कागल येथे बिरदेव तरुण मंडळ यांनी आयोजित केलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या … Read more

साके स्मशनशेडची दुरावस्था, बांधकामही अर्धवट पावसाळ्यापुर्वी छप्पर दुरूस्ती करावी ग्रामस्थांची मागणी

व्हनाळी(सागर लोहार) : साके ता. कागल येथील असणा-या स्मशनशेड (वैकुंठभूमी) दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आसून आद्याप संबधीत ग्रामपंचायतीने दुरूस्ती केलेली नाही. शासनाच्यावतीने दर वर्षी स्मशानशेड दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध होत असून देखील गेल्या वर्षेभरात सदर स्मशानशेडची दुरूस्ती केलेली नाही. शेडचे पत्रे पुर्णपणे खराब झाल्याने पावसाळ्यात मृतांवर अंत्यसंस्कार कराचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. संबधीत ग्रामपंचायतीने याकडे जाणीवपुर्वक … Read more

कुरणी येथे महाराष्ट्र अंनिसचे ‘विधवा अवमान प्रथा’ विरोधात लोक जागर अभियान संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : विधवा महिलांचे मानसिक खच्चीकरण म्हणजे संपूर्ण भारतीय महिला समूहाचे मानसिक खच्चीकरण आहे. देशातील पन्नास टक्के महिलांना प्रवाहातून वंचित ठेवल्यामुळे अर्धा देश अधोगतीत लोटणे. महाराष्ट्र शासनाचा आदर्श घेऊन केंद्र शासनाने “विधवा अवमान प्रथा बंदी”चे विधेयक संमत करावे व हा कायदा संपूर्ण देशासाठी लागू करावा अशी मागणी शाश्वत विकास चळवळ या संस्थेचे प्रणेते … Read more

error: Content is protected !!