सत्काराने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते : संजयबाबा घाटगे
द.वडगाव येथे श्री हरी बोला समितीमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हनाळी (सागर लोहार) : गुणवत्तेमध्ये मुलींचा टक्का जास्त आहे याच कारण म्हणजे अभ्यासामध्ये त्यांची असणारी एकाग्रहता,जिद्द,चिकाटी, कठोर परिश्रम व सर्वस्व पणाला लावून मुली शिक्षण घेतात म्हणूनच सर्व सरकारी कार्यालयामध्ये मुलीच दिसतात. गुणवंत विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच समाधान न मानता सर्वच क्षेत्रात आपले अस्तीत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. अशा … Read more