नवाळे समुहाकडून आनंदाचा शिधा वाटप करून साजरी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

सिद्धनेर्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव खुर्द ता कागल येथील अशोकराव नवाळे समुहाच्या श्री इंदिरा सहकारी दुध संस्था,रास्त भाव धान्य दुकान यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य शासनाने जाहिर केलेल्या आदेशानुसार गुढी पाडवा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप नवाळे समुहाचे संस्थापक व तालुका खरेदी … Read more

बसवेश्वर सेवा संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप

सिद्धनेर्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव खुर्द ता कागल येथील श्री बसवेश्वर विकास सेवा संस्थेत फोटो पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा चेअरमन महेश चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री बसवेश्वर विकास सेवा संस्था पिंपळगाव खुर्द धान्य दुकानांमध्ये … Read more

राष्ट्रीय खेळाडू कु. जान्हवी सावर्डेकरला श्री. व्यापारी पतसंस्थेकडून धनादेश सुपुर्द

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सर्वांच्या परिचयाची व नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुरगूडमधील राष्ट्रीय खेळाडू कु. जान्हवी जगदिश सावर्डेकर हीची १ /५ / २०२३ मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल अशियन पॉवर लिप्टींग स्पर्धैमध्ये निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी तिला आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने मुरगूडच्या श्री. व्यापारी … Read more

करनूर केसरी मानाची गदा पैलवान अक्षय निकम कडे

कागल / प्रतिनिधी : कागल तालुक्यातील करनूर येथील ग्रामदैवत मर्यायी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते. प्रथम क्रमांकासाठी अजय निकम शाहूपुरी तालीम व पैलवान प्रवीण कुमार गंगावेस तालीम कोल्हापूर यांच्यात खडाखडी झाली. घटना डावावर पैलवान प्रवीण कुमार यास चित्रपट करीत पैलवान अजय निकम याने करणार केसरीचे चांदीची गदा मिळवत विजेता ठरला. या कुस्ती … Read more

हिंदु-मुस्लिम हे भारतीय परंपरेचे खुप महत्त्वाचे खांब – प्रा. डाॅ. भारती पाटील

मुरगूड (शशी दरेकर) -19 व्या शतकामध्ये फुले दाम्पंत्याने मुलींसाठी, अस्पृश्यांसाठी शाळांची निर्मिती केली तसेच रात्र शाळा, शिक्षणशाळा सुरू केल्या. अशा 18 शाळांची निर्मिती फुले दाम्पंत्याने केली. महात्मा फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पत्नीला शिकवून पहिल्यांदा साक्षर केले त्यामुळे त्या आद्यशिक्षिका बनल्या. तर मुस्लिम धर्मात शिक्षणाबद्दल अनास्था असताना सुद्धा फातिमा बेग सारख्या मुस्लिम महिलेने शिक्षणशाळा पुर्ण केली … Read more

जागतिक आरोग्य दिन

आरोग्य विभागातील सर्वांच्या दृष्टीने ७ एप्रिल हा दिवस महत्वाचा आहे. आरोग्य विभागात कार्यरत असताना नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमाने होतो. जागतिक अरोग्य संघटना ७ एप्रिल या दिवसासाठी सन १९५० पासून एक घोष वाक्याची निवड करते. कारण सर्व जगाचे लक्ष वेधून त्याबाबत जनजागृती व्हावी, हा त्यामागील मुख्य हेतू असतो. ७ एप्रिल … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

राज्यातील अनुसुचित जाती / नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच ही योजना शंभर टक्के राज्य पुरस्कृत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिकारी मार्फत ही योजना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेची व्याप्ती : राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व … Read more

शिवरायांचे, शाहुचे विचार बुद्ध धम्माशी सुसंगत – डॉ. सुभाष देसाई

मुरगूड (शशी दरेकर) : श्रेष्ठता जन्मावर नाही तर कर्मावर अवलंबुन असते यावर गौतम बुद्धांचा ठाम विश्वास होता त्यामुळे गौतम बुद्धांनी मृतीपुजा व चातुवर्ण व्यवस्था नाकारली. अगदी त्याचप्रमाणे शिवरायांनी, शाहु महाराजांनी कर्मकांड मानले नाही जातीव्यवस्था मानली नाही तर सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्यांचा कारभार पाहीला. त्यामुळे शिवरायांचे, शाहुंचे विचार हे बौद्ध धम्माशी सुसंगत आहेत असे मत डॉ … Read more

रोजेकरांना ‘समरजीत घाटगे’ नी दिल्या शुभेच्छा

कागल – सध्या सुरू असलेल्या मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करीत आहेत. रविवारी सायंकाळी कागल शहरातील मुख्य मस्जिदमध्ये जाऊन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांंनी रोजेकरानां खजूर देत उपवास सोडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. येथील दर्गा हाल मध्ये आयोजित इफ्तार पार्टीत सहभागी झाले. मुस्लीम बांंधवाबरोबर स्नेहभोजनही घेतले व संवाद साधला. यावेळी विविध मान्यवरासह मुस्लीम बांंधव मोठ्या संख्येने उपस्थित … Read more

सामाजिक अनारोग्य हा भारता समोरील गंभीर प्रश्न – प्रा. डॉ. भालबा विभुते

मुरगूड ( शशी दरेकर ) : महात्मा फुले हे मानवतावादाचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.त्यांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक समता निर्माण करण्यासाठी खर्ची घातले.संविधानाने निरपेक्षतेच तत्वज्ञान स्वीकारले आहे. नविन शैक्षणिक धोरणाच्या तरतुदीमध्ये सर्व मुल्यांचा समावेश आहे पण धर्मनिरपेक्षता हे मुल्य वगळले आहे त्याचबरोबर अभ्यासक्रमातुन गांधी,नेहरूंना वगळून अभ्यासाचे ओझे कमी करत असल्याचे कारण अभ्यासक्रम मंडळ देत आहे … Read more

error: Content is protected !!