संविधानिक राजकारण हिच खरी राजकारणाची दिशा – सुषमाताई अंधारे
निढोरीत डॉ.आंबेडकर जयंतीला मान्यवरांसह श्रोत्यांची उपस्थिती मुरगूड ( शशी दरेकर ) : भारताचे राजकारण हे भावनिक व व्यक्ती वलयांकित राजकारण आहे.दलित,ओबीसी व महिला यांच्यासाठी राखीव असणाऱ्या जागेवर अधिकारांच आकलन नसणार्या,राजकीय अशिक्षित लोकांना उमेदवारी देऊन निवडुन आणले जाते.अशा उमेदवारांना पोझिशन दिली जाते पण पावर ही अभिजनवादी लोकांकडेच असते.त्यामुळेच देशामध्ये नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत आहे शिवाय … Read more