महान विभूतींचे विचार कृतीतून व्यक्त होण्याची गरज – प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील
मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे कार्य आणि विचार कृतीतून व्यक्त होण्याची गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा चे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयात कला विभागामार्फत आयोजित केलेल्या अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. ते … Read more