वेगाने बदलणाऱ्या जागतीक परिस्थितीमध्ये बहुविद्याशाखीय कौशल्ययुक्त युवापिढी निर्माण होण्याची आवश्यकता – प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील
मुरगूड ( शशी दरेकर ) – वेगाने बदलणाऱ्या जागतीक परिस्थितीमध्ये बहुविद्याशाखीय कौशल्ययुक्त युवापिढी निर्माण होण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ पी एस पाटील यांनी बीजभाषक म्हणून बोलतांना व्यक्त केले. येथील सदाशिवराव मंडलिक महाविदयालयात एक दिवशीय बहुविद्याशाखीय राष्ट्रिय परिषद आयोजित केली होती यावेळी ” अभ्यासक्रमाव्दारे कौशल्यवृद्धी एक बहुविद्याशाखीय दृष्टिकोन ” या विषयावर ते बोलत होते. … Read more