ग. दी. माडगुळकर यांची पुस्तके – मराठी कथासंग्रह पुस्तके

ग. दि. माडगूळकर, ज्यांना प्रेमाने ‘गदिमा’ म्हणून ओळखले जाते, ते मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. ‘गीतारामायणकार’ आणि ‘महाराष्ट्राचे वाल्मीकी’ म्हणून त्यांना आदराने गौरवले जाते. त्यांची प्रतिभा केवळ गीतलेखनापुरती मर्यादित नव्हती, तर कथा, कादंबरी, पटकथा आणि आत्मचरित्र लेखनातही त्यांनी आपला ठसा उमटवला. ‘बांधावरच्या बाभळी’ आणि ‘वाटेवरल्या सावल्या’ या दोन पुस्तकांचा संच गदिमांच्या साहित्यिक … Read more

Advertisements

एलॉन मस्क, वॉरेन बफे, बिल गेट्स: यशस्वी उद्योगपतींच्या यशोगाथा (मराठी पुस्तक परीक्षण)

“एलॉन मस्क, वॉरेन बफे, बिल गेट्स: सक्सेस स्टोरीज ऑफ पॉवरफुल बिझनेसमन कॉम्बो पॅक” हा तीन प्रेरणादायी पुस्तकांचा संच आहे. हा संच विशेषतः अशा मराठी वाचकांसाठी आहे ज्यांना जगातील यशस्वी आणि शक्तिशाली उद्योगपतींच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. या पुस्तकांमधून या तीन दिग्गजांच्या प्रेरणादायी यशोगाथा मराठीत सादर केल्या आहेत. पुस्तकांमध्ये काय आहे? हा कॉम्बो पॅक तीन … Read more

ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्रांची उभारणी – जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

कोल्हापूर: जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन करण्यास गती देण्यात येणार आहे. येत्या १ ऑक्टोबर रोजीच्या जागतिक जेष्ठ नागरिक दिनापूर्वी ही केंद्रे सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. छत्रपती शाहूजी सभागृहात झालेल्या जेष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, विरंगुळा केंद्र केवळ … Read more

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

PM kissan

शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच निधी जमा होणार मुंबई : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या योजनेंतर्गत ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण … Read more

गडांचा राजा : राजगड

सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील पहिला भक्कम पाया या गडाने घातला. तब्बल पंचवीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने अनेक ऐतिहासिक घटना, शौर्यगाथा, राजकीय निर्णय आणि युद्धांचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला. मराठ्यांच्या पराक्रमाला व स्वराज्याच्या कर्तृत्वाला दिशा देणारा हा गड, … Read more

इतिहास, भूगोल आणि प्रेरणादायी वारसा : किल्ले शिवनेरी

सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेला शिवनेरी किल्ला केवळ एक किल्ला नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतीचिन्ह आहे. जुन्नर शहराच्या उत्तरेला उभा असलेला हा गड जणू त्या भूमीचा रक्षक बनून शतकानुशतके उभा आहे. इथे प्रत्येक दगड, प्रत्येक कडा, प्रत्येक तट इतिहासाची गाथा सांगतो. इ.स. सहाव्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. सुरुवातीला … Read more

कृत्रिम तलावात गणपती, निर्माल्य  विसर्जन करण्याच मुरगूड नगरपरिषदेचे शहरवासीयांना आवाहन

मुरगूड ( शशी दरेकर ): कृत्रिम तलावात गणपती व निर्माल्य  विसर्जन करूया, प्रदुशन टाळूया. असे आवाहन  मुरगूड नगरपरिषदेचे प्रशासक तथा  मुख्याधिकारी  अतिश वाळुंज व सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मुरगूड शहरवासीयांना प्रसिद्धी पत्रकाव्दारे  केले आहे.       कुरणी बंधारा, हुतात्मा तुकाराम चौक, सुलोचनादेवी वि. पाटील  गावतलाव, दत्तमंदिर वाघापूर रोड, सरपिराजीराव  तलाव या पाच  ठिकाणी नगरपंचायतीने  भक्तांसाठी … Read more

राहुल भैय्यांनी चूक केली असे वाटू देणार नाही, कोल्हापुरात अजितदादांचा शब्द

विलासरावांनी जशी पी.एन. पाटलांना साथ दिली.. आता मी राहुल पाटलांच्या पाठीशी उभा राहीन – अजित पवार कोल्हापूर, 25 ऑगस्ट 2025 : आज कोल्हापुरात राहुल पाटील, राजेश पाटील, शिवाजीराव पाटील, तेजस्विनी राहुल पाटील, बाळासाहेब खाडे, पीएच पाटील, भारत पाटील, शिवाजी करंडे, संदीप पाटील, शंकरराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, माजी नगरसेवक व भोगावती साखर कारखान्याचे संचालक … Read more

सिद्धनेर्ली ते एकोंडी रोड वरती पुराचे पाणी, पाणी कमी असल्यामुळे वाहतूक चालू आहे

कागल : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली ते एकोंडी रोडवर पुराचे पाणी आले आहे. पण पाण्याची पातळी कमी असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अजूनही सुरळीत सुरू आहे. यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सिद्धनेर्ली ते एकोंडी रस्त्यावरही पुराचे पाणी … Read more

error: Content is protected !!