नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी रस्ता वाहतुकीसाठी बंद, विमानतळ सुरक्षा धोक्यात कारण
गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी हा महत्त्वाचा रस्ता शनिवार मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. देशातील सध्याची युद्धजन्य परिस्थिती आणि विमानतळाला असलेला हाय अलर्ट यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी बाजूने हा रस्ता जात असल्याने विमान वाहतुकीसाठी तो धोकादायक ठरत होता. … Read more