आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; वारकऱ्यांना आळंदीकडे न येण्याचे प्रशासनाचे आवाहन
आळंदी : आषाढी वारी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सज्ज असलेल्या आळंदी शहरात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. या परिस्थितीमुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही, असे आळंदी नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. जे वारकरी आणि भाविक आधीच … Read more