दलितांना शूद्र बनविणाऱ्या सनातनी शक्तींची डॉ. बाबासाहेबांना जाणीव आणि चीड होती
कागलमधील वड्डवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कागल, दि. १६:सनातनी शक्तीनी दलितांना शुद्ध बनवले होते, याची जाणीव आणि चीड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होती. त्या जाणिवेतूनच त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र दिला. उसनं अवसान आणून जातीय विषवल्ली पेरणार्याना थारा देऊ नका. आपल्यासाठी झटणाऱ्याला आधार द्या, असेही ते पुढे म्हणाले. कागलमध्ये … Read more