साके ते आदमापूर पायीदिंडी सोहळा

साके : सागर लोहार – साके ता.कागल येथील हरिपाठ भजनी मंडळ आणि गावातील बाळु मामा भक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावण महिन्यातील पहिला रविवार सकाळी ८ वाजता साके ते श्री क्षेत्र अदमापुर बाळु मामा पायी दिंडी सोहळा संपन्न झाला. मोठ्या संख्येने बाळु मामा भक्त ह्या दिंडी मध्ये सहभागी झाले होते.एकूण २१७ भाविक होते तर महिलांचा सहभाग … Read more

दुधगंगा नदी पात्रातील मगर पकडली

कागल /प्रतिनिधी : कागल तालुक्यातील वंदूर येथे नदी पाणी पात्रात मगर सापडली. सापडल्यानंतर कागल पोलीस व सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स यांच्या साक्षीने तिला अधिवासात सोडून देण्यात आले मात्र नदीकाठच्या शेतकऱ्यांमधून अजूनही भीतीचे सावट कायम आहेत. दुधगंगा नदी पाण्याच्या पात्रात मासे पकडण्यासाठी अज्ञाताने जाळे लावले होते. त्या जाळ्यात ती सापडली व धडपडू लागली. वंदूर गावातील तरुण … Read more

वाघापूरात नागपंचमी यात्रेची जैय्यत तयारी

मडिलगे(जोतीराम पोवार) : महाराष्ट्र कर्नाटक मधील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री. ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर भरत असल्यामुळे येथील स्थानिक देवस्थान समितीच्या वतीने यात्रेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती अध्यक्ष अरविंद जठार यांनी साप्ताहिक गहिनीनाथ समाचारशी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले मंदिर परिसर व परिसरातील गेली आठ दिवस … Read more

कु. यशश्रीचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

कागल (विक्रांत कोरे) : एकोंडी (ता.कागल) येथील कु. यशश्री गणपती धनगर (पुजारी) हिचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी कुमार व कन्या विद्यामंदिर, सिद्धनेर्ली येथील शाळेतील २०० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनीना शैक्षणिक साहित्य, केळी, दुपारच्या जेवणात शिरा तसेच अंगणवाडीतील १५० मुलांना जेवणाचे प्लेटा तसेच केळी व पेन्सिल वाटप करून साजरा करण्यात आला. … Read more

कागल बसस्थानक परिसरातील टवाळीखोरांना दाखविला कायद्याचा धाक

कागल(विक्रांत कोरे): कागल बसस्थानक परिसरात टिंगल टवाळी करीत फिरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना कागल पोलीस ठाण्याच्या महिला सिंघमने दाखविला कायद्याचा धाक. त्यामुळे तरुणांच्या मध्ये चांगलीच धडकी बसली आहे. त्याचबरोबर विद्यालयीन तरुणीनाही कायद्याचे प्रबोधन केले. सकाळचे अकरा वाजून गेले होते. महाविद्यालयाची सुट्टी झाली होती. बस स्थानक परिसर विद्यार्थ्यांनी गजबळून गेला होता. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुमार … Read more

भडगावच्या उपसरपंच पदी पुंडलिक भांडवले

मुरगूड ( शशी दरेकर ) : भडगाव तालुका कागल येथील उपसरपंच पदी पुंडलिक भांडवले निवड झाली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप चौगले होते. उपसरपंच आनंदा गोविंद सुतार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री भांडवले यांची उपसरपंच पदी निवड झाली. श्री भांडवले हे बिद्री सह साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रविसिंह पाटील गटाचे आहेत. यावेळी एम. एस. … Read more

पावसाळी पर्यटनासाठी राऊतवाडी धबधबा पर्वणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : राधानगरी -हत्ती महाल पासून जवळ असणाऱ्या ” राऊतवाडी ” धबधबा सध्या चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाला असून या धबधब्याकडे आजुबाजूच्या हिरवाईचे निसर्गसौदर्यासह नेत्रसुखद आनंद घेत पावसाळी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. राऊतवाडी धबधब्यासह काही ठिकाणी , परिसरात लहान -मोठे धबधब्याचे आकर्षण आता सर्वांनाच वाटू लागले आहे .राऊतवाडी … Read more

विकास राज्यकर्त्यांच्या घरात लपून बसलाय

सध्याच्या काळात काही मंडळी भौतिक सुखे मिळतात, भरपूर पैसा मिळतो म्हणून राजकारणात येतात. राजकारणात आल्यावर आपल्याला झटपट श्रीमंत होता येतंच पण काही सन्मानाची पदेही मिळतात. म्हणजेच पैसा आणि पद असा दुहेरी फायदा होतो. शिवाय पै-पाहुण्यांचे, मुलाबाळांचे कल्याण करता येते असे वाटते. राजकारण आता लोकांचा व्यवसाय झाला आहे. शून्य भांडवलातून हा व्यवसाय चालू करता येतो. शिवाय … Read more

साके येथे डोळे तपासणी शिबीर

कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन – साके ग्रामपंचायतीचा उपक्रम व्हनाळी – सागर लोहार : आनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य व व्हीजनस्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन कागल तालुका, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने साके ता.कागल येथे विठ्ठल मंदिरात मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले. तपासणी शिबीराचा शुभारंभ डिस्ट्रीक्ट रिपोटर्स चे … Read more

जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला शिवसेना पक्ष : संजयबाबा घाटगे

केनवडे येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ, पहिल्याच दिवशी 500 सदस्य नोंदणी व्हनाळी (सागर लोहार) : जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मकच आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धर्तीवर शिवसेनेचे समाजकार्य अखंडपणे सुरू आहे. ठाकरे कुटूंबियांमुळेच मुंबई सुरक्षित असून जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला पक्ष म्हणजे शिवसेनाच होय. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून … Read more

error: Content is protected !!