केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी च्या योजना घराघरात पोहचवणार – राजे समरजीतसिंह घाटगे
केंद्रीय कृषीमंत्री ना.तोमर याची दिल्ली येथे घेतली भेट कागल (प्रतिनिधी) : शेती व्यवसाय आणि शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यासाठी उपयुक्त अनेक योजना आहेत,त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत…