जिल्हास्तरीय सरपंच संवाद कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : जिल्ह्यात दि.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत हागणदारी मुक्त अधिक गाव या विषयावर जिल्हास्तरीय सरपंच संवाद कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, दि.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सेवा पंधरवडयामध्ये ग्राम पंचायतस्तरावर परिसर स्वच्छता करावी. … Read more