वाईंगडे एन्व्हायरो ग्रुपतर्फे शिवभक्तांना पर्यावरण संवर्धनाची शपथ

कोल्हापूर : दुर्गराज रायगडावर 5 जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने लाखो मावळे देशभरातून येत असतात. यावेळी अमर वाईंगडे यांच्या संकल्पनेतून राज सदर रायगड येथून उपस्थित लाखो शिवप्रेमींना पर्यावरण शपथ देण्यात आली. गडाच्या पायथ्यापासून ते महा दरवाजा, रोपवे, जिजाऊ साहेब समाधी परिसर, पाचाड सर्व ठिकाणी पर्यावरण संवर्धन व संरक्षण संदर्भात स्लोगन्स अमर … Read more

Advertisements

टिश्यू कल्चरव्दारे रोपे निर्मिती व विनियोग विषयावर चर्चासत्र संपन्न

कोल्हापूर, दि. 22 : विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ‘टिश्यू कल्चर व्दारे रोपे निर्मिती व त्याचा विनियोग’ या विषयावर हॉटेल वृषाली येथील सभागृहात चर्चासत्र संपन्न झाले. चर्चासत्राच्या अध्यक्षा प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनिता सिंग होत्या. कार्यक्रमास अपर प्रधान वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुख्य वनसरक्षक (प्रादेशिक)आर. एम. रामानुजम, सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक … Read more

जिल्हयातील सर्व तृतीयपंथीयांनी एकदिवसीय शिबीर

कोल्हापूर, दि.22 : तृतीयपंथीय यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याणसाठी दि. २३ जून रोजी रोजी शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषाभवन येथे सकाळी १० वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उदघाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे देखील उपस्थित राहणार आहेत. सर्व तृतीयपंथीय यांनी सहभाग नोंदवून विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा शिबिरामध्ये … Read more

अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या इच्छुक मुलामुलींनी शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा

कोल्हापूर, दि. 22:  अनुसूचित जातीमधील बहूतांश व्यक्ती ह्या शेतमजूर किंवा लहान शेतकरी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवून त्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणणे अत्यंत कठीण जाते. ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याच्या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळा या अनुसूचित जाती व नवबौध्दांची संख्या, साक्षरतेचे प्रमाण आणि आवश्यकता … Read more

सक्षमीकरण तृतीयपंथीयांचे.. कोल्हापूरचे एक पाऊल पुढे..!

          तृतीयपंथीयांचे कल्याण व त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 2 तृतीयपंथीय व्यक्तींना सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात येत्या 1 जुलैपासून कंत्राटी पध्दतीने नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  तृतीयपंथीय … Read more

मुरगूडची सुवर्णमहोत्सवी ” श्री . लक्ष्मीनारायण ” नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचयाची असणारी सुवर्णमहोत्सवी ” श्री. लक्ष्मीनारायण ” नागरी सह. पतसंस्थेची सन२०२२ते २०२७ची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली . निवडणूक अधिकारी श्री. युसुफ अ . शेख सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कागल यानीं अशा आशयाचे पत्र संस्थेचे जनरल मॅनेजर श्री, नवनाथ डवरी यांचेकडे प्रदान केले. … Read more

राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्ट रोजी

कोल्हापूर, दि. 20 : राष्ट्रीय लोक अदालतीचे शनिवार दि. 13 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रितम पाटील यांनी दिली आहे. या अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन प्रलंबित दिवाणी व तडजोडयोग्य फौजदारी खटले, मोटर अपघात खटले तसेच दखलपूर्व खटले ठेवण्यात येणार आहेत. याव्दारे सर्व बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपन्या तसेच … Read more

साके येथे जनावारांचे वैधत्व तपासणी शिबीर

व्हनाळी( वार्ताहर) : साके ता.कागल येथे पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी 1 यांच्या वतने समर्थ दुध संस्थेच्या प्रांगणात जनावारांची वैधत्व तपासणी शिबीर घेण्यात आले. जनावारांच्या विविध आजाराची तपासणी करून जंत नाशक औषधाचे मोफत वाटप ,म्हैस ,गाय यांचे वांझपणावर उपचार करण्यात आले. यावेळी गाय म्हैस दुध कमी होणे शिवाय जनावारांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी घ्य़ावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन उपचार … Read more

संजय चितारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

कागल : कागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय चितारी यांच्या वाढदिवसानिमित्त 120 बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच व स्मार्ट कार्ड वाटप, विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती धनादेशचे वाटप, मोफत कोव्हीडचा दुसरा डोस, साठ वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस, रुग्णांना फळे वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर … Read more

10 वी-12 वी नंतर पुढे काय ?

इयत्ता 10 वी व  12 वी चा निकाल जाहिर झाला. या  10 वी-12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता पुढे काय करायचे? कोणत्या क्षेत्राकडे वळावे? काय निर्णय घ्यावा? याबाबत खूपच संभ्रमावस्था असेल. काही पालक विद्यार्थ्यांवर दबाव आणत असतात; आपल्या पाल्याने आपले अधुरे स्वप्न पूर्ण करावे किंवा आपल्या घरी अगोदरच जो व्यवसाय आहे तोच पुढे न्यावा … Read more

error: Content is protected !!