कळंबा जेल मध्ये गांधी शांती परीक्षा
कागल : मुंबई सर्वोदय मंडळाचे वतीने कळंबा जेल कोल्हापूर येथे गांधी शांती परिक्षेचे आयोजन केले होते. या परिक्षेसाठी शिक्षाबंधी 104 व न्यायाधिन बंदी 23 असे एकुन 127 कैदी बसले होते. ही परिक्षा तीन गटात घेतली होती प्रथम गटाने गांधी बापू, द्वितीय गटाने माझी जीवनकथा व तृतीय गटाने संक्षिप्त आत्मकथा या पुस्तकावर अभ्यास करून परिक्षा दिली … Read more