कागलमधील वाळलेल्या ऊसांचे तात्काळ पंचनामे करा – सागर कोंडेकर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या सागर कोंडेकर यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी कागल : कागल तालुक्यातील पाण्याअभावी वाळलेल्या ऊसाचे तात्काळ पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे, तसेच तालुका कृषी अधिकारी भिंगारदिवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कागल तालुक्यातील नदी,कालवे, विहीरीच्या पाण्यावर हजारो एकरातील पिके अवलंबून आहेत. माञ, … Read more

Advertisements

आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेले ५ जण ताब्यात – पोलीस अधीक्षक पंडित

तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरही कारवाई कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्या अंतर्गत तिघांना तर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने … Read more

गहिनीनाथ समाचार अंक 45

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

कोल्हापूर : विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयामधील अटी व शर्तींची पूर्तता करुन या योजनेअंतर्गत काम करणा-या शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. हे प्रस्ताव दिनांक 19 मे 2023 पर्यंत समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण … Read more

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

लोकराजा

कोल्हापूर, दि.4 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. … Read more

महाराष्ट्र दिन विशेष – संयुक्त महाराष्ट्र चळवळ

मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे, अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गुट्टम केली असती. आज मुंबई मेट्रोपॉलिटीन आहे. ती कुण्या एका भाषिकांकडून सांगितले जात असले तरी ही मुंबई मिळविण्यासाठी 105 मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे, ही बाब विसरता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा सारा इतिहास अंगावर रोमांच आणणारा आहे. तो वाचला की … Read more

मुरगूडच्या गणेश नागरी पतसंस्थेने १०० कोटी ठेवीचे केले उदिष्ट पूर्ण

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड येथील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेने १०० कोटी ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. श्री गणेश नागरी सह. पतसंस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात गरुड भरारी घेऊन मुरगूड पंचक्रोशीतच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे. यापुढील काळातही संस्थेची अशीच भरभराट होईल अशी ग्वाही संस्थेचे चेअरमन श्री . उदयकुमार … Read more

जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुसानिमित्त कबनूर परिसरातील वाहतुक मार्गात बदल

कोल्हापूर दि. 13 : कबनूर, ता. हातकणंगले येथील जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुस दि. १५ ते २२ मार्च २०२३ या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. या कालावधीत वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी व वाहनांना सुरक्षित पार्किंग उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोटकलम (१) (ब) अन्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दर्गा उरुस काळात कबनूर … Read more

मुरगूडच्या राणा मांगलेची बुलेट छब्या व बाशिंग भवरा बैलगाडी प्रथम

बैलगाडी शर्यतशौकिनांची प्रचंड गर्दी मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूडात सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक , मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते ऍड . विरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या बैलगाडी शर्यतीत मुरगुडच्या राणा मांगलेच्या बुलेट छब्या व बाशिंग भवरा या बैलगाडीने प्रथम क्रमांकांच्या सव्वा लाखाच्या रोख बक्षीसासह चषक पटकावला. सर पिराजीराव तलावा शेजारील माळावर बऱ्याच … Read more

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

कोल्हापूर, दि. 2 : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर कुटूंबांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येते, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे. अनुसूचित जातीच्या … Read more

error: Content is protected !!