संपादकीय

विदेशातून काळा पैसा नव्हे मोदींनाच परत आणा

PALAY Women’s Small Cross-Body Phone Bag Stylish PU Leather Mobile Cell Phone Holder Pocket Purse Wallet Sling Bag Mini Shoulder Bags 4.3 out of 5 stars(1763) ₹666.00 (as of 23/03/2024 09:51 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability […]

shahu maharaj
संपादकीय

राजर्षींच्या चरणी महाराष्ट्र नतमस्तक

शनिवार दिनांक 6 मे 1922 रोजी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी राजर्षी शाहू छत्रपती महाराज करवीर यांना मुंबई येथे पन्हाळा लॉज मध्ये काळजाच्या विकाराने अकस्मात देवाज्ञा झाली. महाराजांच्या निधनाने राबणारा शेतकरी, मागासवर्गीय समाजाचे बांधव, भटक्या विमुक्त जातीचे गरीब लोक हे सर्वजण पोरके झाले. महाराजांचा या लोकांना आधार होता. ही माणसे महाराजांना परमेश्वर मानत होती. त्यामुळे […]

बातमी संपादकीय

गोरगरिबांच्या तळमळीतून विधायक कार्य निर्माण झाले – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागल : गोरगरीब माणसाचे स्थान माझ्या हृदयात आहे. त्या गोरगरीब माणसांच्या तळमळीतूनच माझ्या हातून विधायक काम निर्माण झाले, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील धनगर गल्लीमध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा संचासह अत्यावश्यक साहित्य व त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप, अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अमर सनगर यांनी या […]

संपादकीय

स्वतःचा भाऊ मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांचा खटाटोप कुणासाठी ?

मुसलमान समाजाचा वर्षातील मोठा सण ‘ईद’ चा असतो. या सणाच्या तोंडावर मशिदीवरील भोंगे खाली उतरवा नाहीतर दुप्पट आवाजात आम्ही मशिदी समोरच हनुमान चालीसा मोठ्या आवाजात लावू अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. देशात मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंच्या लोकसंख्येच्या कितीतरी कमी आहे. अल्पसंख्याक  असलेल्या समाजाला बहुसंख्यांक असलेल्या लोकांनी धमक्या दयायला फार मोठा […]

संपादकीय

स्त्रीमुक्ती कायद्याबरोबर मानसिकताही बदलणे गरजेचे

आज जागतिक स्तरावर अनेक प्रश्न चर्चेमध्ये आहेत, रशिया-युक्रेन युद्ध, कोरोना, जागतिकीकरण, उदारीकरण, परकीय गुंतवणूक, जागतिक मंदी असे प्रश्न नेहमी चर्चेत असतात, 8 मार्चची तारीख आली की ‘जागतिक महिला दिन’ म्हणून चार-दोन दिवसच महिलांच्या सबलीकरणाच्या विषय चर्चेत राहतो. आपल्या देशातही कोरोना. आर्थिक व्यवस्था, महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, ईडी (अंमलबजावणी संचालनालय) असे प्रश्न अजेंड्यावर आहेत. चूल, मुल, भाकरी, […]

संपादकीय

अकार्यक्षम नेतृत्वामुळे सहकार चळवळ अडचणीत

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर राज्याचा विकासाला चालना देण्याचे काम चालु झाले. ज्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात स्व. यशवंतरावजी चव्हाणांच्या भूमिकेला विरोध होता तेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. ते काँग्रेसनिष्ठ होतेच पण ते काँग्रेसपेक्षा जास्त नेहरुनिष्ठ होते असे लोकांना वाटत होते. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत यशवंतरावाना काळे झेंडे दाखविले तेच लोक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांची नंतर स्तूती […]

संपादकीय

अव्वल दर्जाचे कार्यकर्ते दुर्मिळ झाले आहेत

अव्वल दर्जाच्या कार्यकर्त्याला समाजाचे काम करताना दोन पातळ्यांवर लढावे लागते. टोकाचा संघर्ष करावा लागतो. सत्ताधारी आणि सनातनी प्रवृत्ती अशा दोन पातळ्यांवर लढताना त्याला कठीण जाते. आपल्या पाठीशी कोणतीही यंत्रणा नसताना तो लढत असतो. अशा अव्वल दर्जाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजातील कोणीही उभे राहत नाही. इंग्रजांना घालवणे सोपे होते. पण स्वकीयांशी लढताना लढाई अवघड होती. देशात प्रतिगामी […]

संपादकीय

लखीमपुर खेरी हत्याकांड हाच भाजपचा खरा चेहरा

सुधारलेल्या देशात शेती व्यवसायाची हार होत असताना आपला देश शेतीच्या प्रगतीसाठी धडपडताना दिसत आहे. कारण आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड मोठी असल्याने देशात खाणारी तोंडे जास्त आहेत. एवढ्या लोकसंख्येला पुरेल इतके धान्य पिकवण्याची क्षमता आपल्या देशातील शेतकर्‍यांनी अनेकदा सिद्ध केली आहे. परंतु अलीकडे देशातील शेतकरी अनेक संकटांनी घायाळ झाला आहे. तो निराश झाला आहे. आपले कुटुंब […]

संपादकीय

काळाच्या कसोटीला उतरलेले वृत्तपत्र “साप्ता. गहिनीनाथ समाचार”

ब्रिटीश संसदपटू एडमंड बुर्के यांनी ब्रिटिश संसदेत १७८७ साली एका भाषणात वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले आहे. लोकशाही राज्यरचनेतविधिमंडळ, न्यायमंडळ व प्रशासन या तीन प्रमुख स्तंभानंतर निष्पक्ष व निर्भीडअसा वृत्तपत्र हा चौथा स्तंभ मानला गेला आहे. लोकशाही वृत्तपत्रेही “वॉचडॉग”(watch dog) ची भूमिका निभावत असतात. म्हणजेच देशाच्या राजकारणात वृत्तपत्र माध्यमे ही नेहमीविरोधी बाकावर बसलेली असतात. वृत्तपत्रे […]

संपादकीय

बहुजनांच्या प्रतीकांची मोडतोड खपवून घेतली जाणार नाही

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले. पण जाता जाता राजकारणाचे तत्त्वज्ञानही भाजपला शिकवले. मेजर ध्यानचंद हे प्रसिद्ध हॉकीपटू, जागतिक ऑलम्पिक मध्ये त्यांनी हॉकी खेळामध्ये भारताला पदके मिळवून दिली. त्यांनी देशासाठी महान पराक्रम केला. त्यांनी देशासाठी केलेल्या […]