गांधी इंग्रजांशी लढले माफीचा साक्षीदार झाले नाहीत
काँग्रेसचे अस्तित्व संपत आले आहे तरी काँग्रेसला आमचीच चिंता, काँग्रेस सध्या कोमात आहे असे उदगार उद्गार भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काढले. वृत्तपत्रातून ते सर्व भारतीयांनी वाचले. या वक्तव्यातून मोदीना आणि भारतीय जनता पक्षाला किती अहंकार निर्माण झाला आहे याची प्रचिती आली. मोदी अनेक वेळा काँग्रेस बद्दल असे बोलले आहेत. भारतीय जनतेला खोटी आश्वासने … Read more