स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श युवकांनी घ्यावा व अदर्श राजकारणी बनावे – प्रा. पांडुरंग सारंग
केनवडे (वार्ताहर) : स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श युवकांनी घ्यावा व अदर्श राजकारणी बनावे असे परखड मत प्रा.पांडुरंग सारंग यानी व्यक्त केले ते चिखली (नानीबाई)येथे पत्रकार संतराम पाटील यानी लिहिलेल्या स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव देवर्षी यांचे जीवन चरीत्राचे पुस्तक प्रकाशन समारंभाच्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलत आसताना केले 9ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी दैनिक … Read more