प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 15 जुलै पर्यंत नोंदणी करा – विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : खरीप हंगाम सन 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना कोल्हापूर जिल्ह्यातील भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या पिकासाठी लागू आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी (कर्जदार/बिगर कर्जदार) ऐच्छिक असून खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीसुध्दा योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. पीक नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना … Read more