महाआवासमुळे गोरगरिबांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण…….! – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कागलमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती व घरकुल धारकांना पुरस्कारांचे वितरण… कागल : महाआवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या स्वतःच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या अभियानांतर्गत गेल्या १०० दिवसात विविध योजनांमधील तब्बल पाच लाख घरकुले पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. कागल पंचायत समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. … Read more