जगणे सुंदर होण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करा : तात्यासाहेब मोरे
व्हनाळी येथे कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआय विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व्हनाळी(सागर लोहार): जगाला आज कधी नव्हे इतकी कुशल मनुष्यबळाची गरज आहे.दोन वर्षांचे आय.टी.आय.चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जगणे सुंदर होण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवावी. सध्या व्यवसायिक शिक्षण महत्त्वाचे असून आयटीआयच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनले आहेत. यशाला अनेक बाप असतात मात्र … Read more