कागल तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’चा ग्रामसभांमधून शुभारंभ
कागल (प्रतिनिधी) : राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण पातळीवर गावचा शाश्वत विकास साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आज, बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या अभियानाच्या अनुषंगाने, कागल तालुक्यात … Read more