मुरगूडमध्ये शिवप्रेमीतर्फ ” शिवप्रताप दिन ” उत्साहात साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड बाजारपेठेतील शिवप्रेमिच्या वतीने ३६२वा “शिवप्रताप ” दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री . अमर गिरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले .यावेळी बोलतानां ते म्हणाले १६५९ साली स्वराज्यावर अफझलखानाच्या रूपाने मोठे संकट आले . छत्रपती शिवरायानीं ध्यैर्याने व युक्तीने अफझलखानाचा वध केला . आणि स्वराज्यावरील संकटाचा … Read more

Advertisements

अकार्यक्षम नेतृत्वामुळे सहकार चळवळ अडचणीत

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर राज्याचा विकासाला चालना देण्याचे काम चालु झाले. ज्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात स्व. यशवंतरावजी चव्हाणांच्या भूमिकेला विरोध होता तेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. ते काँग्रेसनिष्ठ होतेच पण ते काँग्रेसपेक्षा जास्त नेहरुनिष्ठ होते असे लोकांना वाटत होते. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत यशवंतरावाना काळे झेंडे दाखविले तेच लोक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांची नंतर स्तूती … Read more

अव्वल दर्जाचे कार्यकर्ते दुर्मिळ झाले आहेत

अव्वल दर्जाच्या कार्यकर्त्याला समाजाचे काम करताना दोन पातळ्यांवर लढावे लागते. टोकाचा संघर्ष करावा लागतो. सत्ताधारी आणि सनातनी प्रवृत्ती अशा दोन पातळ्यांवर लढताना त्याला कठीण जाते. आपल्या पाठीशी कोणतीही यंत्रणा नसताना तो लढत असतो. अशा अव्वल दर्जाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजातील कोणीही उभे राहत नाही. इंग्रजांना घालवणे सोपे होते. पण स्वकीयांशी लढताना लढाई अवघड होती. देशात प्रतिगामी … Read more

आजी-माजी संघटने च्या वतीने आदर्श मुख्याध्यापिका शाकेरा मुजावर व पहिली महिला जवान अक्षता घाटगे यांचा सत्कार

कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे आजी- माजी जवानांचा सत्कार आजी-माजी संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी सैनिक सखाराम नलवडे होते. यावेळी कै. डी. बी. पाटील विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार व नेशन बिल्डर पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ गार्गीज यांचा गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल करनूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. … Read more

मुरगूडच्या राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा उत्साहात

बोरवडेचा इंद्रजीत फराकटे प्रथम स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मुरगूड(शशी दरेकर): मुरगूड येथील विश्वनाथराव पाटील कला क्रीडा मंडळ संचलित लाल आखाडा यांच्या वतीने कै.श्री.आजितसिह पाटील यांच्या स्मृती प्रत्यार्थ घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत १६०० मीटर पुरुष खुला गटात प्रथम क्रमांक इंद्रजीत फराकटे (बोरवडे ) द्वितीय क्रमांक प्रवीण गडकरी (संकेश्वर )तृतीय क्रमांकओंकार कुंभार (इचलकरंजी ) … Read more

करनूर- शेंडूर रस्ता खड्डेमय

खड्डे बुजवण्याची होत आहे मागणी कागल( विक्रांत कोरे): करनूर- शेंडूर रोडवरती शेतीसाठी पाईपलाईन खुदाई केल्या आहेत त्यामुळे रस्ता खचला आहे व खड्ड्यांचे स्वरूप निर्माण झाले. पाईपलाईन साठी रोड वरती केलेली खुदाई यामध्ये मोठ- मोठ्या चारी पडल्या आहेत. यामुळे वाहनधारकातून नाराजी व्यक्त होत आहे. अनेक छोटे-मोठे अपघात ही चारी मुळे झाले आहेत. अनेकांना कमरेचे त्रास जाणवत … Read more

घरगुती स्पीड ब्रेकरने गाड्याच ‘ब्रेक’

शहरास अव्यवस्थेचा विळखा, आठवडी बाजाराचे अनियोजन कागल : ‘सर्वांग सुंदर स्वच्छ कागल शहर’ या घोषवाक्याचे सुरुवात झालेल्या मोहीमेच्या दुसर्‍या बाजूला मात्र शहरात अव्यवस्थेने विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. काही गल्ल्यांमध्ये आणि बाजारपेठेतील रस्त्यांवर दुकानदार व स्थानिक लोकांनी आपल्या स्वतःच्या मर्जीने बेकायदेशीर स्पीडब्रेकर (गतिरोधक) चे बांधकाम केल्याने वाहनांना छोटे-मोठे अपघात होत आहेत. तसेच सार्वजनिक मुतारींची दुरावस्था, … Read more

बाचणी नवीन पुलाचे काम रखडले; जुना पुलही वाहतुकीस धोकादायक; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

व्हनाळी  (सागर लोहार) : शंभर वर्षाकडे वाटचाल सुरू असलेल्या बाचणी ता.कागल ते वडकशिवाले ता.करवीर या तालुक्यांना जोडणा-या दुधगंगा नदीवरील खराब झालेल्या जुन्या पुलाचा पावसामुळे स्लॅब व पिलर कोसळले असून पुलावरून सद्या अवजड वाहतुक बंद करण्यात आली आहे. जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुल उभारणीचे सुरू असलेले काम गेली 10 महिने ठप्प झाले असून नवीन पुलाचे बांधकाम … Read more

साके येथे विहिरीत बुडून बैलाचा मृत्यू

वैरणीसह छकडा कोसळला ; सुदैवाने शेतकरी बचावला व्हनाळी(सागर लोहार): साके तालुका कागल येथे भैरवनाथ देवालय रोड वरील शामराव पाटील यांच्या रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत वैरणीसह एका ( छकडा) सुमारे पंचवीस फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्यामुळे बैलाचा गुदमरून पाण्यात जागीच मृत्यू झाला. सुदैवानं यामध्ये बसलेले शेतकरी जयवंत पाटील व त्यांच्या मित्राचा मुलगा रोहन हे दोघे बचावले. … Read more

डॉ. बाबासाहेबांच्या विचारामध्ये मानव कल्याणाची ताकद आहे या विचारावर चालण्याचा पुनर्निर्धार करुया- मुख्याध्यापक व्ही. जी. पोवार

पिंपळगाव खुर्द (आण्णाप्पा मगदूम): श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय, व्हन्नूर ता.कागल येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. ते पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला, समाजाला पुढे घेऊन जाणारा … Read more

error: Content is protected !!