हसन मुश्रीफ गृहमंत्री होता-होता राहिले ; नरकातला स्वर्ग पुस्तकातून खळबळजनक खुलासा !
मुंबई : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेदरम्यान हसन मुश्रीफ गृहमंत्री होता-होता राहिले, असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला आहे. ‘धर्म आडवा आला’ असे सांगत त्यांनी शरद पवारांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी “नरकातला स्वर्ग” हे पुस्तक … Read more