नोकरी

अंबाजोगाई व लातुर जिल्ह्यातील शाखेत विमा प्रतिनिधी पदांच्या जागा

भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!

शैक्षणिक पात्रता : उमेदवार इय्यता १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहरी) असावा.

अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका / पतसंस्था कर्मचारी, RD / पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट,सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग व्यक्ती, बचतगट सदस्य.

आवश्यक कागदपत्रे : दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड / आधार कार्ड, एक रंगीत फोटो.

नवीन वर्ष २०२२ मधे विमा प्रतिनिधी होण्याच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.संपर्क : राजेश भिलावे, विकास अधिकारी, मो : 9922959265

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *