तलावाचे स्वच्छ पाणी पुरवठा शहराला करावा मुरगूडच्या नागरीकांचे लेखी निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) – सरपिराजीराव तलावाचे पाणी स्वच्छ व मुबलक असताना वेदगंगा नदीचे गढूळ पाणी कशाला ? असा प्रश्न नगरपरिषदेला विचारून मुरगूडच्या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.   महापुरातून वाहत येणारा गाळ, कचरा, मृत जनावरे ,लाकडे यामुळे नदीचे पाणी गढूळ होते.यात भर म्हणून नदीकाठच्या शेतातील रासायनिक खतांचा पाझर नदीत मिसळतो.असे प्रदूषित व … Read more

Amazon Prime Day: मोठी बचत आणि नवीन ऑफर्ससह परत!

मुंबई : ॲमेझॉन (Amazon) चा बहुप्रतिक्षित प्राइम डे २०२५ (Prime Day 2025) यावर्षी ८ ते ११ जुलै दरम्यान परत येत आहे, ज्यामुळे प्राइम सदस्यांना खरेदीसाठी दुप्पट वेळ आणि लाखो डील्सचा लाभ घेता येणार आहे. या वर्षी प्रथमच हा शॉपिंग इव्हेंट चार दिवसांचा असणार आहे. ॲमेझॉन (Amazon) चा २०२५ चा प्राइम डे ८ जुलै रोजी रात्री … Read more

SBI PO notification 2025 : ५४१ जागांसाठी अर्ज सुरु, येथे तपशील आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने २०२५ च्या प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण ५४१ जागांसाठी ही भरती होणार असून, त्यापैकी ५०० नियमित पदे आणि ४१ बॅकलॉग पदे आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. महत्वाचे तपशील: पात्रता: अर्ज शुल्क: निवड प्रक्रिया: एसबीआय पीओ … Read more

MPSC च्या ऑनलाइन अर्जासाठी ‘केवायसी’ सक्तीचे; फसवणुकीला बसेल आळा

मुंबई, दि. २३: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ऑनलाइन अर्ज प्रणालीत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे कोणताही अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व उमेदवारांना ‘केवायसी’ (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. MPSC ने दिलेल्या माहितीनुसार, आधार आधारित ऑनलाइन, ऑफलाइन डिजिटल, ऑफलाइन पेपर आधारित किंवा नॉन-आधार ऑफलाइन या चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने उमेदवारांना आपली ओळख पडताळून घ्यावी … Read more

कागल शहरात २५ एकरांवर देवराई वन उभारणार

सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा संकल्प कागल, दि. २३: कागल नगरपालिका हद्दीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून २५ एकरांवर “देवराई वन” उभारणार असल्याचा संकल्प सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. सयाजी शिंदे यांनी कागल शहराला भेट देऊन कागलमधील विकासकामे, हरितपट्टे, नक्षत्र बागा आदींची पाहणी केली. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याशी या  उपक्रमाबद्दल याआधीच … Read more

मुरगूडच्या सरपिराजीराव तलावाचे शिवभक्त्ताकडून पाणी पूजन

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथील ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव शनिवारी पूर्ण क्षमतेने भरलाआहे . कित्येक वर्षात पहिल्यांदाच एक महिना अगोदर भरलेल्या या तलावाच्या पाण्याचे पूजन शिवभक्तांनी केले. यावेळी  मंत्रोच्चारासह  विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. तसेच शहराचा जीवनसाथी असलेल्या तलावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी भूमिपूजन, आकाश पूजन, पाणी पूजन  करण्यात आले. त्यानंतर तलावास … Read more

election commission of india : आज ४ राज्यांमधील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर, केरळच्या निलंबूरमध्ये काँग्रेस-नेतृत्वाखालील यूडीएफची आघाडी

दिल्ली : आज पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ आणि गुजरात या चार राज्यांमधील पाच विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर (election commission of india) होत आहेत. केरळमधील निलंबूर मतदारसंघात काँग्रेस-नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) आघाडीवर आहे. गुजरातमध्ये विसावदर आणि काडी या दोन जागांसाठी, पंजाबमध्ये लुधियाना पश्चिमसाठी, केरळमध्ये निलंबूरसाठी आणि पश्चिम बंगालमध्ये कालीगंजसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. या … Read more

निधन वार्ता – प्रमिला रेंदाळे

मुरगूड ता. कागल येथिल प्रमिला महादेव रेंदाळे ( वय ७५ ) यांचे रविवार दि. २२ जून २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. डॉ. महादेव रेंदाळे यांच्या त्या पत्नी तर सराफ व्यावसाईक बाबूराव रेंदाळे, आकाश रेंदाळे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जण व उत्तरकार्य सोमवार दि. … Read more

अमेरिका (US) आणि इराण (iran) मध्ये युद्धाला सुरुवात ?

तेहरानकडून अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ला झाल्याचा दावा, युद्धाची शक्यता वाढली दिल्ली : अमेरिकेने इराण (iran) मधील तीन अण्वस्त्र प्रकल्पांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने युद्ध सुरू झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, जागतिक शांततेसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणमधील फोर्डो (Fordo), नतान्झ (Natanz) आणि इस्फहान … Read more

India travel advisory: ‘वाढत्या गुन्हेगारी, दहशतवाद आणि बलात्कारा’मुळे ‘अधिक सावधगिरी बाळगा’

दिल्ली : अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या नागरिकांसाठी भारतासाठीचा प्रवास सल्ला (india travel advisory) अद्ययावत केला आहे. यामध्ये गुन्हेगारी, दहशतवाद आणि लैंगिक हिंसाचार, विशेषतः बलात्कार, यांसारख्या वाढत्या धोक्यांमुळे भारतात प्रवास करताना “अधिक सावधगिरी बाळगण्याचे” आवाहन केले आहे. बलात्काराचे गुन्हे देशात “सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक” असल्याचेही या सल्ल्यात नमूद केले आहे. ‘लेव्हल 2’ या श्रेणीतील हा … Read more

error: Content is protected !!