हरित महाराष्ट्रासाठी जबाबदारीची पावले
कोल्हापूर जिल्ह्यासाठी ठरविण्यात आलेले 43 लाख 45 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्रथमदर्शनी मोठे वाटेल, परंतु राज्याच्या ‘दहा कोटी वृक्ष लागवड अभियाना’त हे केवळ एक छोटे योगदान आहे. आत्तापर्यंत 12 लाख 60 हजार वृक्ष लागवड झाली असली तरी उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सगळ्या यंत्रणेला झटावे लागणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेला सप्टेंबरअखेरपर्यंतचा आदेश म्हणजे फक्त … Read more