समाजात स्त्री भ्रूण हत्येबाबत जनजागृती हवी- संजयबाबा घाटगे
निपाणीत वधू-वर परिचय व्हनाळी(सागर लोहार) :गेल्या काही वर्षापासून वंशाचा दिवा असावा यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्त्रीभ्रूण हत्या सुरू आहे त्यामुळे समाजात मुलींची संख्या घटत आहे. परिणामी अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय सोशल मीडियामुळे नातेवाइकांचा संपर्कही कमी झाला आहे. परिणामी मुला मुलींचा समाजातील समतोल बिघडला जात आहे. त्यामुळे आता वधू-वर पालक … Read more