राजर्षींच्या चरणी महाराष्ट्र नतमस्तक

shahu maharaj

शनिवार दिनांक 6 मे 1922 रोजी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी राजर्षी शाहू छत्रपती महाराज करवीर यांना मुंबई येथे पन्हाळा लॉज मध्ये काळजाच्या विकाराने अकस्मात देवाज्ञा झाली. महाराजांच्या निधनाने राबणारा शेतकरी, मागासवर्गीय समाजाचे बांधव, भटक्या विमुक्त जातीचे गरीब लोक हे सर्वजण पोरके झाले. महाराजांचा या लोकांना आधार होता. ही माणसे महाराजांना परमेश्वर मानत होती. त्यामुळे … Read more

सहकारी संस्थांनी सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागा द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घ्याव्यात

logo

राज्यशासनाचे आदेश जारी कागल : ज्या अर्थी राज्यशासनाकडे गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद सातत्याने कमी प्रमाणात होत आहे. देशातील व शेजारील राष्ट्रातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत लेखांमध्ये सातत्याने घट होत आहे. देशातील जनतेने लसीकरणाला मोठा प्रतिसाद दिल्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे राज्य शासन सर्व … Read more

भक्तिभावाने कागल मध्ये हरिनाम सप्ताहाची सांगता

कागल : कागलमध्ये आयोजित हरिनाम सप्ताहाची भक्तिभावाने सांगता झाली. २४ व्या वर्षी कागल मध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक प्रयाण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. ६ मे ते गुरुवार दि. १२ मे पर्यंत श्रीमंत यशवंतराव घाटगे वाड्याच्या मैदानात आयोजित या सोहळ्यात अनेक हरी भक्तांनी आवर्जून हजेरी लावली होती.       या … Read more

कागलच्या आठवडी बाजारात पुन्हा मोबाईल चोरांचा धुमाकूळ

कागल (प्रतिनिधी) : कागलच्या आठवडी बाजारात पुन्हा मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरवात केली असून ग्राहकांच्या खिश्यातील मोबाईल हातोहात लंपास केले जात आहेत. याविषयी तक्रार करण्यास कागल पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस फोन चोरी ऐवजी गहाळची नोंद करत आहेत. जेणेकरून मोबाईल आणि मोबाईल चोराच्या तपासाच्या कटकटी पासून वाचता येईल. तसेच पोलिसांच्या उद्धट बोलण्याने नागरिक तक्रार करण्यास … Read more

महाबीज मंडळाचा गलथान कारभार

raju sheti

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या – माजी खास. राजू शेट्टी कागल : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात या वर्षी उन्हाळी सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे सोयाबीनचे पीक वाया गेले असून तीन जिल्ह्यातील जवळपास ३ हजार हेक्टरहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये … Read more

चितळे, भावेंवर गुन्हा नोंदवा – राष्ट्रवादीची पोलीस निरिक्षकांकडे मागणी

कागल : देशाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे अध्यक्ष खास. शरद पवार साहेब यांच्यावर गलिच्छ कविता करणारे अॕड.भावे व सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या केतकी चितळे यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीच्या वतीने कागल पोलिस निरिक्षक जाधव साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या अशी बदनामी … Read more

बी.ए.बी.एड.स्पे.(बॅच १९८८-८९) चा स्नेहमेळावा एकोंडीत संपन्न

सिध्दनेर्ली (वार्ताहर) : “स्नेहमेळाव्यातून आपल्या आरोग्याबरोबर माहिती आदान प्रदानाचे महत्वाचे कार्य पार पडते. वेळ प्रसंगी मित्रासारखा दुसरा आधार नसतो” असे उद्गार शिवाजीराव चाैगले यांनी व्यक्त केले. ते गारगोटी येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयातून सन १९८८-८९ साली बी.ए.बी.एड्.(स्पे.) ही पदवी घेऊन बाहेर पडलेल्या वर्ग बंधू भगिनींचा स्नेह मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. हा स्नेह मेळावा एकोंडी ता. कागल … Read more

पोलीस असल्याची बतावणी २२ लाखाची लुटमारी

कागल /प्रतिनिधी : चांदीचा कच्चामाल व रुपये बावीस लाख घेऊन व्यापारी तामिळनाडू कडे चालला होता. पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची गाडी अडवून कागदपत्रांची मागणी केली. रुपये रुपये 22 लाख जबरदस्तीने घेऊन लुटमारी केली. सदरचा प्रकार तारीख 13 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कागल एम आय डि सी त घडला. केवळ 12 तासात लूटमार करणाऱ्यांच्या कागल … Read more

मुरगूड च्या स्मशानभूमीसच मरणकळा असल्याचे विदारक चित्र

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगुड ता.कागल येथील निढोरी पुलाजवळील स्मशानभूमीतील शेड मोडकळीस आल्याने येथील स्मशान भूमीस मरणकळा असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. मुळात नाका नंबर एक पासून तब्बल एक किलोमीटर लांब असलेले ही स्मशानभूमी सध्या अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. शेडच्या वरील लोखंडी पाईप गंजल्याने त्या केव्हाही वरच्या पत्र्यासह तुटून पडण्याची शक्यता आहे. वरचे … Read more

जिल्हा परिषदेच्या 10127 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर, दि. १२ : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील एकूण 10 हजार, 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा … Read more

error: Content is protected !!