कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत डेंग्यू रुग्ण मोहीमेला सुरुवात
कोल्हापूर, दि.26 (जिमाका): जिल्ह्यात डेंग्यू रुग्ण संख्येत होणाऱ्या वाढीचे कारण म्हणजे मोठी धरणे, लहान, छोटे, मध्यम प्रकल्प व त्यामुळे बागायती शेतीची झालेली वाढ त्या अनुषंगाने स्थापन झालेले साखर कारखाने तसेच औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात बाह्य मजुरांची म्हणजेच परराज्यातुन व परजिल्ह्यातून येणारे मजूर ही संख्या फार मोठी आहे. जिल्ह्यात विविध कामासाठी ऊसतोड मजुर, विटभट्टी … Read more