कणेरीवाडीत जलकुंभ सोहळा उत्साहात संपन्न
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कणेरीवाडी गावाचा अनेक वर्षांपासूनचा पाणीप्रश्न आता मार्गी लागणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या दोन भव्य जलकुंभांचे लोकार्पण नुकतेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी बोलताना शाहू महाराज म्हणाले, “कणेरीवाडीचा दीर्घकालीन पाणीप्रश्न सोडवणे हे केवळ सुविधा देणे नव्हे, तर खरं लोकशाहीचे काम आहे. या जलजीवन … Read more