सामाजिक आणि पर्यावरणाच्या प्रदुषणाने वर्तमानकाळ गुदमरतोय – प्रा. डॉ. अर्जुन कुंभार
मुरगूड ( शशी दरेकर ) – सध्या देशाची वाटचाल विनाशाच्या दिशेने होत आहे.आरोग्य,शिक्षण,उद्योग-व्यवसाय,शेती व पर्यावरण हा देशातील मुलभुत गरजा प्राधान्यक्रम असायला पाहिजेत पण मुलभुत गरजांना दुर्लक्षित करून धर्मव्यवस्थेचे समर्थन मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रत्येक धर्मांधतेचा अंतिम मुक्काम तालिबान असतो.आपल्या देशाची वाटचाल सुद्धा तालिबानी प्रवृत्तीच्या दिशेने चालली आहे अशा ह्या सामाजिक आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे वर्तमानकाळ गुदमरतो … Read more