कोल्हापुरात ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात, तीन टप्प्यांत अभियान राबवणार
कोल्हापूर : जनतेच्या सेवेसाठी महसूल विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ सुरू केले असून, या अंतर्गत १७ सप्टेंबरपासून ‘सेवा पंधरवडा’ सुरू झाला आहे. हा पंधरवडा २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा जलदगतीने मिळवून देण्यावर भर दिला जात आहे. या अभियानाचे तीन प्रमुख टप्पे आहेत: पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर): यामध्ये ‘पाणंद … Read more