बाचणीत मध्यरात्री मोठी चोरी: तीन ज्वेलर्स दुकाने, बार आणि घराला लक्ष्य, चोरटे सीसीटीव्हीत कैद

बाचणी (तानाजी सोनाळकर) : रविवारी मध्यरात्री बाचणी गावातील भर वस्तीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ज्वेलर्सची दुकाने, एक बार आणि एक घर लक्ष्य केले. या मोठ्या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, कागल पोलीस पुढील तपास करत आहेत. चोरीचा तपशील रविवारी रात्री, गावकरी गाढ झोपेत असताना, चोरट्यांनी एकाच रात्रीत … Read more

बाचणी येथे दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापुर बाचणी मार्ग बंद बाचणी (तानाजी सोनाळकर) : दूधगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाचणी-कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे व्हणाली, साके, बेळवले खुर्द येथील वाहतूक ठप्प झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. मे महिन्यातच दूधगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा झाली आहे, तसेच पेरणी हंगामातच नदीला पूर आल्याने शेतकरी हवालदिल झाले … Read more

बनावट जन्म प्रमाणपत्रांना चाप लागणार; ‘एसओपी’ची अंमलबजावणी सुरू

महसूलमंत्र्यांकडून जन्म नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता; रद्द प्रमाणपत्रे परत घेणार अखेर जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ (प्रमाणित कार्य पद्धती) लागू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आता जन्म प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे. रद्द झालेली प्रमाणपत्रे परत जमा करण्याची सूचना मंत्रालयात झालेल्या बैठकीत, … Read more

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ: ६ जून २०२५ पर्यंत संधी!

पुणे : महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता आणखी जवळ आले आहे! परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ होती, ती आता वाढवून ६ जून २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या … Read more

पावसाळ्यापूर्वी तयारी पूर्ण करा; विभागीय आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुणे : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काल झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज राहण्याचे स्पष्ट निर्देश सर्व संबंधित विभागांना दिले. जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना … Read more

कागल तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी आनंदराव पाटील यांची निवड

कागल : येथील तालुका वकील संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षपदी अँड. आनंदराव पाटील, उपाध्यक्षपदी अँड. बजरंग म्हसवेकर, सचिवपदी अँड. अभिजित सांगावकर, सहसचिवपदी अँड. मीनाक्षी जाधव आणि महिला प्रतिनिधी म्हणून अँड. कांचन खंदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडप्रसंगी कागल वकील संघटनेचे सिनिअर व जुनिअर वकील उपस्थित होते. मावळते अध्यक्ष … Read more

डी. आर. माने महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा 92 टक्के निकाल

कागल / प्रतिनिधी : येथील डी आर माने महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल 92 टक्के लागलेला आहे. या परीक्षा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या होत्या. शाखा निहाय निकाल पाहता विज्ञान शाखा 100 टक्के,वाणिज्य शाखा 96.55 टक्के, कला शाखा 75.2 टक्के,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम 96.05 टक्के या महाविद्यालयाने चांगलीच गुणवत्ता प्राप्त केली आहे. शाखा निहाय अनुक्रमे उत्तीर्ण … Read more

राजर्षी शाहूरायांनी ज्ञानाची मत्तेदारी मोडून काढली

बहुजन समाजाच्या उद्धाराचे कंकण हाती बांधणारे सामाजिक क्रांतीची प्रेणेते महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत सर्व समाज सुधारकांनी शिक्षण ही सुधारणांची ‘किल्ली’ मानली होती. शिक्षण म्हणजे विद्या, ज्ञान तिच्यापासून शेकडो वर्ष बहुजन समाज वंचित राहिला. त्यामुळे दारिद्र्य आणि अज्ञान या गर्तेत अडकून पडला. … Read more

कागलजवळ लक्ष्मी टेकडी येथे ट्रक पलटी, अपूर्ण रस्त्यामुळे अपघात

कागल (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर महामार्गावरील कागलजवळील लक्ष्मी टेकडी येथे आज पहाटे चार वाजता भीषण अपघात झाला. पुण्याहून बेंगलोरकडे निघालेला कुरिअर वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे आणि ब्रेक निकामी झाल्यामुळे पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक किशन गुप्ता (वय २८) सुदैवाने बचावले आहेत, मात्र ट्रकमधील कुरिअर सामानाचे मोठे नुकसान झाले. पुणे-बेंगलोर महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू … Read more

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात परिसंवादांची भूमिका मोलाची – मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. 24 : आर्थिक साक्षरतेमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सकारत्मक निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांना आर्थिक गुंतवणूक कशी करावी अत्याधुनिक साधनांचा दैनंदिन व्यवहारात वापर कसा करावा, यासाठी सशक्ती परिसंवाद 2024-25 चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात अशा परिसंवादांची भूमिका … Read more

error: Content is protected !!