सिद्धनेर्लीतील तरुण उद्योजकांने बनविली स्वयंपाकी यंत्रे
बटाटेवडा, डोसा, मिसळ बनणार यंत्राद्वारे पिंपळगाव खुर्द (आण्णाप्पा मगदूम) : उद्योगधंदा करण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज असते आणि उद्योगासाठी मनुष्यबळाची टंचाई भासत आहे. जास्त मनुष्यबळाची गरज भासणार नाही याचाच विचार करुन सिद्धनेर्ली येथील रणवीर पाटील या युवा उद्योजकांने या टंचाईवर मार्ग शोधून बटाटेवडा, मिसळ, लोणी डोसा व चहा तयार करण्याचे यंत्र निर्माण केले आहे. ही सर्व … Read more