बी.ए.बी.एड.स्पे.(बॅच १९८८-८९) चा स्नेहमेळावा एकोंडीत संपन्न
सिध्दनेर्ली (वार्ताहर) : “स्नेहमेळाव्यातून आपल्या आरोग्याबरोबर माहिती आदान प्रदानाचे महत्वाचे कार्य पार पडते. वेळ प्रसंगी मित्रासारखा दुसरा आधार नसतो” असे उद्गार शिवाजीराव चाैगले यांनी व्यक्त केले. ते गारगोटी येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयातून सन १९८८-८९ साली बी.ए.बी.एड्.(स्पे.) ही पदवी घेऊन बाहेर पडलेल्या वर्ग बंधू भगिनींचा स्नेह मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. हा स्नेह मेळावा एकोंडी ता. कागल … Read more